प्रधान मंत्री गरीब पकेज अंतर्गत 1 लाख 70 हजार करोड रुपये मंजूर.

निर्मला सीतारमण यांची 170000 कोटी पॅकेजची घोषणा केली आहे.

*कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी सरकार घेणार असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं आहे. देशातील प्रत्येक गरिबापर्यंत मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही त्या बोलताना म्हणाल्या. 

*आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.

*गरजूंच्या थेट खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा होणार असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.
*जनधन योजनेतंर्गत महिलांच्या खात्यामध्ये पुढील तीन महिने पाचशे रुपये टाकणार, उज्वला योजना अंतर्गत पुढील तीन महिने मोफत सिलेंडर देण्यात येणार, तर वयोवृद्ध, विधवा, अपंग व्यक्तींना पुढील तीन महिने एक हजार रुपये देण्यात येणार
*देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकले जाणार
*ज्या कंपनीत कमाल 100 कर्मचारी आहेत अशाच कंपनीतील 15 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांचा पी एफ पुढील तीन महिने सरकार भरणार
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात टोल माफी, टोलमाफीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश.


शेतजमिनीच्या सातबाऱ्याला (७/१२) आले नवीन स्वरूप आता हे ७/१२ आणि ८ अ चालणार.

हे ७/१२ आणि ८अ चालणार नाहीत.

तर मित्रानो तुम्हाला माहित डिसेंबर २०१९ मंडे शासनाने १ परिपत्रक काढून त्याद्वारे सांगण्यात आले होते कि ऑनलाईन फक्त बघण्यासाठी (only view) असे वॉटर मार्क असलेले ७/१२ हे आपले सेवा केंद्र चालक आणि सेतू मधून त्यांचा शिक्का मारून देत होते त्याला शासनाने बंदी आणली होती तर त्याप्रकारचे  उतारे आत्ताही चालणार नाहीत.

शासनाने केले ७/१२ आणि ८अ मध्ये हे दोन मोठे बदल.

दिनांक ०३ मार्च २०२० रोजी सरकारने १ शासन निर्णय निगर्मित केला आहे त्यामध्ये असे उल्लेख केला आहे कि ७/१२ आणि ८अ मध्ये खालील प्रमाणे दोन मोठे बदल केले आहे.
ई-फेरफार ह्या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सध्या ऑनलाईन ई- फेरफार अंतर्गत  जनतेला तलाठ्याकडील लॅपटॉपव्दारेव ऑनलाईन पुरविण्यात  येणाऱ्या  संगणीकृत  गा.न.न. 7/12 व 8अ च्या नकलाांवर महाराष्ट्र शासनाचा लोगो (लमाण दिवा ) कागदाच्या वरच्या बाजूस  मध्यभागी व ई- महाभूमम प्रकल्पाचा लोगो (Water mark) मध्यभागी वापरण्यास शासन याव्दारे परवानगी देत आहे.

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा.

शेतकरी कर्ज मफी योजना 2 लखावरील शेतकर्याना २ लाखाचे आनी चालु बाकीदाराना ५०,००० ची कर्ज माफी जाहीर.

नियमीत कर्जफेड करनार्या शेतकर्यासाटी प्रोत्साहनपर अनुदान देणार

जे शेतकरी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करतात (चालूबाकी दार) अशा शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त रू.50 हजार प्रोत्साहनपर अनुदान देणार.

ज्या शेतकऱ्यांची  कर्ज व व्याजाची रक्कम रू.२ लाखांपर्यंत आहे अशा शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ.

ज्या शेतकऱ्यांची कर्ज व व्याजाची रक्कम रु. २ लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार परंतु २ लाख रुपयाच्या वरची रक्कम शेतकऱ्यांना भरावीच लागणार (ओटीएस)

किसान क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती II KCC card full information.

किसान क्रेडीट कार्ड पूर्ण माहीती

1) किसान क्रेडीट कार्ड म्हणजे काय?
2) किसान क्रेडीट कार्ड कर्जाचे उद्दीष्ट?
3) किसान क्रेडीट कार्ड चे लाभ आणि वैशिष्ट्य?
4) किसान क्रेडीट कार्ड ची पात्रता?
5) किसान क्रेडीट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे?
6) किसान क्रेडीट कार्ड साठी आर्ज कसा करावा?

किसान क्रेडीट कार्ड म्हणजे काय?

       शेतीची उपकरणे व अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून अधिकच्या व्याज दराने कर्ज घ्यावं लागतं. कधीकधी तर असं हे कर्ज भरणंही शेतकऱ्यांना अवघड होऊन बसतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज घेणं सुलभ व्हावे, यासाठी भारत सरकारने किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) सुरु केले आहे. जर शेतकऱ्यांकडे हे किसान क्रेडिड कार्ड असेल तर शेतकऱ्यांना ४ टक्के व्याज दराने कर्ज मिळते. या सुविधेचा फायदा पशुपालक आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळतो. त्यांनाही या कार्डच्या माध्यमातून ४ टक्के इतक्या अल्प दरात कर्ज मिळते.

किसान क्रेडीट कार्ड कर्जाचे उद्दीष्ट?


1) हि योजना केद्र सरकार राबवत आहे PM किसान सम्मान निधी योजना यशस्वी झाल्यानंतर हि योजना हाती घेण्यात आली आही.
2) या योजनेद्वारे शेतकर्यांना त्याच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार १ लाख ते ३ लाख रुपये पर्यंत मर्यादेचे किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
3) या कार्ड वर घेतलेल्या कर्जाचे व्याजदर हे ७% असणार आहे परंतु १ वर्ष्याच्या आत बँकेने दिलेल्या वेळेत भरल्यास ३% व्याज दारात सूट देण्यात येणार आहे.
4) १ लाखाच्या आत कर्ज घेतल्यास त्याला व्याज लागणार नाही.

किसान क्रेडीट कार्ड चे लाभ आणि वैशिष्ट्य?




1) विनातारण १ लाख ६० हजारांचे कर्ज उपलब्ध.
2) नियमित कर्ज भरल्यास ३ लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना ४ टक्के व्याज दर
3) ३ लाखांपर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डवर सर्व प्रक्रिया शुल्क माफ आहे.
4) १ पानाचा फोर्म भरून तुम्ही तुमच्या PM किसान निधी योजनेचे पैसे ज्या बँकेत येतात तिथे जमा करावयाचा आहे.
5) १५ दिवसात क्कीसन क्रेडीट कार्ड मिळणार.
6) १ लाखाच्या आत रक्कम घेतल्यास व्याज नाही.
7) विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

किसान क्रेडीट कार्ड चे पात्रता?


1) PM किसान सम्मान निधी योजना लाभार्थी यादी मध्ये ज्या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड.

किसान क्रेडीट कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे?


1) जमिनीची कागदपत्रे उदा. ८ अ आणि ७/१२.
2) अन्य बँकेतून कर्ज घेतले नाही म्हणून शपत पत्र.
3) कर्ज घेण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्डसह ३ फोटोंची गरज असते.

किसान क्रेडीट कार्ड साठी आर्ज कसा करावा?


1) जर ऑफलाईन आर्ज करायचा असेल तर PM किसान सम्मान निधी योजनेच्या website (https://www.pmkisan.gov.in/)वर  १ पाणी फोर्म आहे तो भरून ज्या बँकेत PM किसान निधीचे पैसे येतात तीकढे जमा करा १५ दिवसात तुम्हाला KCC मिळणार.
2) जर online आर्ज करावयाचा असेल तर जवळील CSC म्हणजे आपले सरकार केद्र याठिकाणी तुम्ही आर्ज भरू शकता.
फॉर्म कसा भरावा यासाठी हा विडियो पहा.






PM कीसान निधी योजनेत ज्या शेतकर्याचे नाव आहे त्यांना मिळणार 3 लाख रुपयाचे किसान क्रेडीट कार्ड.


पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना ( PM - Kisan samman nidhi scheme ) तिल लाभार्थी शेतकन्यांना मोदी सरकार किसान क्रेडिट कार्ड ( KCC ) चा लाभ देणार आहे .


 शेतकन्यांचं सावकरांकडून कर्ज घेण्यापासून मुक्त करण्यात येणार आहे . तसेच शेतकऱ्यांची सावकारी जाचातून मुक्तता होणार आहे 1.60 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना कोणतीही हमी द्यावी लागणार नाही. पहिल्यांदा ही मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत होती .

कर्ज मर्यादा/कर्ज रक्कम ठरविणे

शेतकन्यांना सावकारांच्या कचाटयातून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे . त्याचाच एक भाग म्हणून किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकर्याना 3 लाख रुपयांचे कर्ज 4 टक्के दराने देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली . यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात येत आहे . पंतप्रधान किसान सम्मान निधीच्या सर्व लाभार्थ्यांना किसान केडिट कार्ड वितरित करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे . या अंतर्गत २५ लाख लाभाथ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्यात आले आहे . ग्रामीण भागातील २,००० पेक्षा अधिक बॅंक शाखाना शेतकर्याना किसान क्रेडिट कार्ड देण्याचे काम सोपविण्यात आले आहे . या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यानी स्वतः क्रेडिट कार्ड शेतकर्याना वितरित केले . पीएम - किसान सम्मान निधीअंतर्गत शेतकर्याना वार्षिक 6000 रुपये देण्यात येतात . देशातील अनेक भागातील शेतकरी सावकार वा अन्य मागनि चढ्या दराने कर्जपतो . या सावकाराच्या जाचातून शेतक यांची सुटका करण्यासाठी आता सरकारने हे पाऊल उचलले आहे .

शेतकर्याना कसे मिळेल कर्ज ? 

शेतकर्याना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ४ टक्के दराने हे कर्ज मिळेल भारतीय स्टेट बँकेच्या सूत्रानुसार जर शेतकर्याना कर्ज वेळेवर परत केले , तर व्याज 3 टक्क्यापर्यंत माफ कर्ज परतफेडीस उशीर झाल्यास बॅंक 7 टक्के दर आकारेल . जर शेतकर्याना वेलेवर कर्ज परतफेट केली . तर कर्ज मर्यादा 3 लाखापर्यंत वाढेल.

पात्रता

(1) शेतकरी :- मालक व शेतकरी असलेली व्यक्ती/संयुक्त कर्जदार
(2) भाड्याने शेती करणारे शेतकरी, मौखिक भाडेपट्टेकार व पिकाची वाटणी करणारे
(3) शेतक-यांचे स्वयंसेवागट (एसएचजी) किंवा भाड्याने शेती करणारे, शेअर क्रॉपर्स ह्यासह शेतक-यांचे संयुक्त दायित्व गट (जेएलजी) इत्यादि.

उद्दिष्ट/हेतु


शेतक-यांच्या पुढे दिलेल्या शेतीविषयक व इतर गरजांसाठी, एकाच खिडकीमधून व सुलभ व लवचिक कार्यरीतींनी, बँकिंग प्रणालीकडून, वेळच्या वेळी व पुरेसे कर्ज उपलब्ध करणे हे किसान क्रेडिट कार्डचे उद्दिष्ट आहे.

(अ) पिके घेण्यासाठी आवश्यक असलेल्या लघु मुदत कर्जाच्या गरजा पूर्ण करणे.
(ब) कापणी/हंगामासाठीचे खर्च
(क) उत्पादनांचे विपणन करण्यासाठीचे कर्ज
(ड) शेतक-यांचा घरखर्च
(ई) शेती-मालमत्ता व शेती संबंधित कार्यकृतींचे परिरक्षण करण्यासाठी कार्यकारी भांडवल.
(फ) शेती व संबंधित कार्यकृतींसाठीच्या गुंतवणुक कर्ज गरजा.

कूळ म्हणजे काय? कूळाचे कोणते हक्क असतात? Kul Kayda Understand

  कूळ हक्क : 2023 मध्ये जमीन कसणार्‍या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्याखेरीज कूळ हक्काबाबत स्पष्...