आता सरपंचाना द्यावी लागणार परीक्षा

केद्र सरकारने पंच्यायत राजची दिशा ठरवन्यासाठी विशेष आभ्यासक्रम तयार केला आहे. त्या आभ्यसक्रमाद्वारे राज्यातील सरपंचची  परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पास होणार्‍या सरपंचनाच सहयाचा आधिकार व चेक मिळणार आहेत. तसेच सरकारने आता सरपंचना आधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील 7 हजार 300 सरपंचना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कूळ म्हणजे काय? कूळाचे कोणते हक्क असतात? Kul Kayda Understand

  कूळ हक्क : 2023 मध्ये जमीन कसणार्‍या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्याखेरीज कूळ हक्काबाबत स्पष्...