केद्र सरकारने पंच्यायत राजची दिशा ठरवन्यासाठी विशेष आभ्यासक्रम तयार केला आहे. त्या आभ्यसक्रमाद्वारे राज्यातील सरपंचची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पास होणार्या सरपंचनाच सहयाचा आधिकार व चेक मिळणार आहेत. तसेच सरकारने आता सरपंचना आधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील 7 हजार 300 सरपंचना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा